आपल्या सर्वाना माहिती आहे व्याकरण मराठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अत्यंत महत्वाचा विषय आहे. आयोग आपल्याला अनेक लहान मोठे प्रश्न सोपे कठीण प्रश्न आपल्याला करत असतो. आयोगाचे प्रश्नांना मजबुतीने तोंड देण्यासाठी आपण इथे चालू घडामोडी, रोजच्या अनेक विषयावर परीक्षा, तसेच मराठी व्याकरण आणि तोंडी परीक्षा असे अनेक प्रकारचे प्रश्न आपण इथे रोज देत असतो आणि तुम्हाला नकीच परीक्षेला ह्याचा फायदा होणार आहे.
आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे आणि आपल्या सर्वाना ठाऊक आहे कि मराठी व्याकरणात संधी, समास, उपसर्ग, प्रत्यय ह्या गोष्टीना विशेष महत्त्व आहे म्हणून ह्या गोष्टी आयोगाला अपेक्षित आहेत. भाषेचे सौदर्य वाढवण्यासाठी अलंकार, म्हणी, वाक्याप्रचार आवश्यक आहे तसेच यामुळेच लेखन आणि भाषणात प्रभावीपणा निर्माण होतो. स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी 100 प्रश्नामधून 25 प्रश्न फक्त मराठी व्याकरणावर असतात म्हणून व्याकरण पक्क असणे आपल्या मायबोली भाषेसाठी आणि आपल्या व्ययक्तिक विकासासाठी सुद्धा अती महत्वाची आहे.
Tags:
MarathiGrammar
